जिल्ह्यात कलम 38 लागू
अमरावती, दि. 11: जिल्ह्या त शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अपर पोलीस अधीक्षक,अमरावती
ग्रामीण यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 38 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी
केला आहे. प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता
पोलीस आयुक्तयालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 9 ते 23 एप्रिल 2022 पर्यत लागू करण्यात
आला आहे. या कलमांचा भंग करणा-या व्यक्तीविरुद्ध
कायदेशीर कारवाई करण्यातत येईल, असेही अपर पोलीस अधीक्षक,अमरावती ग्रामीण यांनी कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा