बुधवार, १० जून, २०२६

 


सक्षम भारताची उभारणी भक्कम पायाभूत सुविधांवर होते. २०१४ मध्ये ७४ विमानतळांपासून २०२६ मध्ये १६४ विमानतळांपर्यंतचा प्रवास करत, हवाई संपर्क केवळ मोठ्या शहरांपुरता मर्यादित न राहता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. यामुळे देशभरातील विकासाला नवी गती मिळाली आहे.

.
.
A stronger India is built on stronger infrastructure. From 74 airports in 2014 to 164 in 2026, connectivity has expanded far beyond major cities, unlocking growth across the country.
.
.
आधुनिक भारत की बदलती तस्वीर यहाँ की कनेक्टिविटी में साफ दिखती है। साल 2014 में देश में सिर्फ 74 चालू हवाई अड्डे थे, जिनकी संख्या आज बढ़कर 164 हो चुकी है। इसने नए अवसरों को हर क्षेत्र के करीब ला दिया है।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा