जिल्ह्यात कलम 37
(1) व (3) लागू
अमरावती, दि. 13 : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था
अबधित राहावी यासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे
कलम 37(1) (3) लागू केले आहे. या काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था
अबादित राहावी याकरीता पोलिस आयुक्तयालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 13 ते 27
डिसेंबर 2019 पर्यत कलम 37 (1) व (3) लागू करण्यात आले. या कलमाचा भंग करणा-या व्यक्तिविरुध्द
कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असेही अपर
जिल्हा दंडाधिकारी यांनी कळविले
आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा