बुधवार, १४ मे, २०२५

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर मौन बाळगल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांनी बॉलिवूड सेलिब्रिटींवर टीका केल्याचा दावा इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलिसांचा त्या इन्स्टाग्राम स्टोरीशी काहीही संबंध नाही. #FactCheck

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा