जिल्ह्यात कलम 37
(1) व (3) लागू
अमरावती, दि. 15 : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था
अबाधित राहावी यासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे
कलम 37(1) व (3) लागू केली आहे. या कलमाचा अंमल दिनांक 14
फेब्रुवारी 2019 पासून लागू राहणार असून या कलमाचा भंग करणा-या व्यक्तीविरुद्ध
कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही अपर
जिल्हा दंडाधिकारी यांनी कळविले
आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा