महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी #होळी तसेच #धुलीवंदन निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. होलिकापूजन तसेच प्रेम, स्नेह व बंधुभावाचे प्रतिक असलेला रंगोत्सव सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो व परस्परांमधील द्वेष भावना नष्ट करो, अशा शुभेच्छांसह राज्यपाल श्री. देवव्रत यांनी नागरीकांना होळी व रंगोत्सव साजरा करताना #पर्यावरण रक्षणाबद्दल जागरुक राहण्याचे आवाहनही केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा